मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपुर्वी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना राज्यातील जिल्ह्यांचे पालकत्व बहाल करण्यात आले होते. मात्र, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून काहीसा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी काँग्रेसचे दिग्गज बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेश उर्फ बंटी डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 8 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या निर्णयामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आला आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –