मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेवर पुन्हा एकदा टीका झाली आहे. मात्र ती खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. पण उपहासात्मक प्रतिक्रिया देताना पवार यांनी ‘उशिरा का होईना मुख्यमंत्री कामाला लागले आहेत’ असा खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोणती प्रतिक्रिया देतात यावरून नवे ‘पारायण ‘ घडणार आहे.
राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या जनादेश यात्रेमध्ये होते. याबद्दल विरोधकांकडून टीका होत असल्याबाबत पवारांना विचारले असता पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात पूर परिस्थिती गंभीर असताना, त्यांना बाहेर काढणे प्रत्येक राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी आहे. राज्यात पूरस्थिती बिकट आहे. अनेक भागात अतिगंभीर परिस्थितीमध्ये संकटातील लोकांना प्रथम बाहेर काढले पाहीजे. आपले मुख्यमंत्री राजकीय कामात गुंतले होते. उशिरा का होईना मुख्यमंत्री कामाला लागलेत ही चांगलीच गोष्ट आहे. अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांला टोला लगावला आहे.
- ‘या’ पॉइंटवर फक्त ४५ सेंकद करा मसाज, होतील ७ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या
- ‘या’ ७ वनौषधी करतील मेंदूला ‘तल्लख’, जाणून घ्या कसे करायचे उपाय
- बेली फॅटमुळे हाडे होतात कमुकवत, याकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष ; जाणून घ्या
- स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
- तुम्हालासुध्दा माहिती नसेल, मुलांना ‘या’ ५ कारणांमुळे येतात पिंपल्स ; जाणून घ्या
- सावधान ! ‘या’ रोगांमुळे होऊ शकतो २४ तासांत मृत्यू, जाणून घ्या लक्षणे
- शरीराच्या ‘या’ ७ भागांना उघड्या हातांनी स्पर्श केल्यास होऊ शकते नुकसान ; जाणून घ्या
- पोटाच्या ३ मिनिटांच्या ‘या’ मालिशने होतात ‘हे’ ८ चमत्कारी फायदे
- अंड्याच्या टरफलांनी रंग होईल गोरा, जाणुन घ्या १० जबरदस्त फायदे !
- पहिल्या वेळेस सेक्स करत असाल तर घ्या ‘ही’ काळजी