नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या शेवटी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. सेंसेक्स निफ्टीमध्ये वाढ होऊन ६०० अंकांवर स्थिरावले. BSE चे मुख्य इंडेक्स सेंसेक्स २२८ अंकांनी वाढून ३६,७०१ अंकांनी वाढला. तर एनएसई या ५० शेअर प्रमुख इंडेक्सन निफ्टी ८८ अंकाने वाढून १०,८२९ वर जाऊन स्थिरावला. यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला फायदा मिळेल.
देशातील अर्थव्यवस्थेला मदत निधी मिळण्याच्या अपेक्षेतून अनेक गुंतवणूकादारांनी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केली. BSE वरील लिस्टेड कंपन्यांची किंमत १.२६ लाख कोटी रुपयांनी वाढली.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरावण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे सरकारने बँकांना ७० हजार कोटींची तरतूद केली आहे. यामुळे बँका आता ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कर्ज घेतील. परंतू या निर्णयाआधीच शेअर बाजार चांगलेच वधारले.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा