नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाने आक्रमक पवित्रा घेत सोनिया गांधी आणि शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली.
समझोता एक्सप्रेसच्या स्फोटावेळी काँग्रेसने हिंदू दहशतवाद शब्द उल्लेख केला होता. १९४९ मध्ये काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराचा विरोध केला तेव्हापासून आजतागायत राम मंदिर उभं राहिलं नाही. काँग्रेसने नेहमी हिंदू विरोधात काम केलं आहे. मुस्लिमांना गोंजरण्यासाठी काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला. मुस्लिमांचाही राजकारणासाठी सोयीस्कर वापर केला गेला. त्यामुळे काँग्रसचं नाव INC नव्हे तर MLC करायला हवं, मुस्लीम लीग काँग्रेस असं नाव करावा या बाबत बोलतांना संबित पात्रा यांनी सांगितले.
The Congress party should be renamed from Indian National Congress to MLC – Muslim League Congress. They only talk about Muslims and try to polarize them: Shri @sambitswaraj
— BJP (@BJP4India) January 22, 2020
2008 में समझौता एक्सप्रेस विस्फोट में कांग्रेस के शीर्ष नेतृत्व ने हिंदू आंतकवाद पर उंगली उठाई।
2006 में मनमोहन सिंह ने कहा कि देश के संसाधनों पर पहला हक मुसलमानों का है।
2004 में सोनिया जी ने कांची कामकोटि के शंकराचार्य को गिरफ्तार कराया: श्री @sambitswaraj
— BJP (@BJP4India) January 22, 2020
भाजपने अशी मागणी केली आहे की, आव्हाडांनी हिंदूबाबत जे बोलले त्यावरुन शरद पवारांनी माफी मागितली पाहिजे. तसेच हिंदूंच्या विरोधात वातावरण पेटवलं जात आहे. लोकशाहीच्या देशात एका धर्माला टार्गेट केलं जातं. मुस्लिमांखातर सत्तेत सहभागी झालो या विधानामुळे सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.
17 मई 2017 यूथ कांग्रेस के एक नेता केरल में गाय की हत्या करते हैं और सार्वजनिक रूप से गौ मांस की भक्षण करते हैं।
2016-17 में राहुल गांधी जेएनयू जाते हैं और वहां देश विरोधी नारे लगते हैं: श्री @sambitswaraj pic.twitter.com/CXgIKQpG04
— BJP (@BJP4India) January 22, 2020
११ जुलै २०१८ रोजी राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितले की हो, कॉंग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे. ९ जुलै २०१८ रोजी, कॉंग्रेसचे झेडए खान म्हणतात की देशातील प्रत्येक जिल्ह्यात शरिया कोर्टाची स्थापना व्हावी. १७ मे २०१७ युवक कॉंग्रेसच्या नेत्याने केरळमध्ये गायी मारल्या आणि गोमांस सार्वजनिकपणे खायला दिलं. २०१६-१७ मध्ये राहुल गांधी जेएनयूमध्ये गेले आणि तेथे देशविरोधी घोषणा देण्यात आल्या.
NCP leader Jitendra said: "Muslims can say where their forefathers were engraved but Hindus won't be able to tell where the last rites of their forefathers happened."
This is so demeaning. What form of politics is this?: Shri @sambitswaraj pic.twitter.com/ZKSyNqdyNp
— BJP (@BJP4India) January 22, 2020
” मुस्लीम त्यांचे पूर्वज कुठे दफन केले गेले होते ते मुस्लिम सांगू शकतात परंतु त्यांच्या हिंदू पूर्वजांचे अंतिम संस्कार कोठे झाले हे हिंदू सांगू शकणार नाहीत.” हे इतके अपमानजनक आहे. हे राजकारणाचे कोणते रूप आहे ? असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !