Success Tips : जीवनाच्या प्रत्येक वळणावर गीतेचे ‘हे’ 5 मौल्यवान ‘वचन’ योग्य मार्ग दाखवतील, जाणून घ्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – असे म्हणतात की जीवनात यश मिळविण्यासाठी आपल्या मनात काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत, जेणेकरून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्या गोष्टी लक्षात ठेवून पुढे जाऊ शकता. भगवत गीतेमध्ये अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, जे आजच्या युगातही मार्गदर्शक आहेत या 5 गोष्टींचे पालन केल्याने आपण जीवनाच्या सर्व संकटांतून मुक्त होऊ शकता-
1.जो माणूस विनाकारण कोणावर शंका घेतो तो कधीही आनंदी होऊ शकत नाही. शंका नात्यात कटुता आणते.
2. वासना, क्रोध आणि लोभ – या तिन्ही गोष्टी नरकाची द्वारे आहेत. आपल्याला आनंदी रहायचे असल्यास आपण या तीन गोष्टींपासून दूर रहावे.
3. जो जीव जन्मला येतो त्याचा मृत्यूही निश्चित आहे. जी गोष्ट शाश्वत आहेस तिच्याबद्दल शोक किंवा खेद करू नये.
4. गीतेच्या सारांशात असे सांगितले गेले आहे की जर एखादी व्यक्ती हुशार असेल तर त्याने समाजाच्या हितासाठीही काम केले पाहिजे. अशा व्यक्तीनेही कोणत्याही स्वार्थाशिवाय समाजात योगदान द्यावे.
5. गीतेची एक शिकवण अशी आहे की जो भगवंताचे स्मरण करून मृत्यू प्राप्त करतो, तो थेट देवाकडे जातो.
Visit : Policenama.com
- सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हा’ बिनपैशाचा, सोपा उपाय! हे आहेत ८ फायदे
- हिवाळ्यात ‘स्ट्रॉबेरी’ खाल्ल्याने होतील ‘हे’ ९ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- चिंतामुक्त होण्यासाठी खेळा कोणताही खेळ! ‘हे’ आहेत ५ फायदे
- तणाव घालवायचा असेल तर ‘स्विमिंग’ला जा, हे आहेत ४ फायदे
- मधुचंद्राच्या रात्री का पितात दुध, माहित आहे का? ‘ही’ आहेत ३ कारणे
- ‘टेन्शन’ कमी करण्याचे ‘हे’ आहेत ५ उपाय, आपोआप होईल गायब
- आरोग्यदायी आहाराविषयी आहेत ‘हे’ ३ गैरसमज, होतील ‘हे’ ५ फायदे
- कॅलरीजचे सूत्र माहीत असेल तर आरोग्य राहिल उत्तम, ‘हे’ ५ नियम पाळा
- जेवताना कधीही करू नका ‘ही’ चूक, आरोग्यासाठी ‘हे’ आहेत ७ धोके!
- …अन्यथा वजनावर राहणार नाही नियंत्रण! ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा