पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – धरण साखळीवर झालेल्या अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पुरामध्ये नानगाव, कानगाव, पारगाव, हातवळन या गावांसह दौंड शहरामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असूूून
त्यामुळे तेथील नागरिक आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरून तेथील घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या पूरग्रस्त भागाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर डाळिंब बागांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन त्यांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
दौंड शहरामध्ये काही ठिकाणी त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि ब्लँकेट वितरण केले.
- घशाचे इन्फेक्शन एका झटक्यात दूर करतील ‘हे’ उपाय, अवश्य करून पहा
- थंड वातावरणात रोगांचा सामना करण्यासाठी ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय आवश्य करा
- गोड खायला खुप आवडते का ? ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
- दुपारी झोपता का ? होऊ शकतात ‘हे’ ४ दुष्परिणाम, वेळीच ही सवय सोडून द्या
- फक्त लिंबू पाण्याने मिळत नाही पुर्ण फायदे, ‘हा’ पदार्थ फक्त चिमूटभर टाका
- ‘ब्रेस्ट इंप्लांट’ सर्जरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
- लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
- औषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे
- तिळाच्या तेलात आहे जादू, चमकदार होईल चेहरा, जरूर करा ‘हा’ उपाय