पोलीसनामा ऑनलाईन - अतिवृष्टीमुळे अन्नदाता शेतकरी कायमचं अडचणीत येत असतो. अशा शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारं नेहमीच कर्जमाफीची घोषणा करते. पण प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हा प्रश्नच असतो. अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात आज जर युपीएचं सरकार असतं तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं. त्यासाठी आम्हाला 15 मिनिटांचाही वेळ लागला नसता असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या या विधानावरून भाजपच्या एका नेत्यानं…
पोलिसनामा ऑनलाईन - कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकर्याकडून कोणत्याही स्वरूपात व्याजाची रक्कम वसूल न करता, पीक कर्ज दयावे असे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर जी अवचट…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या सुमारे 11 लाख शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचा राज्याचा प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँकांनी फेटाळला आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच असून विरोधी पक्षे तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आता मे अखेपर्यंत काळजी घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांत…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्राणघातक विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांना म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला कर्जमाफी देऊन मोठा दिलासा दिला आहे. आता तरी आकडे टाकणे बंद करा आणि वीज बिल भरायला शिका. नगरमधील कर्जत…
मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्र बजेट २०२० विधानसभेत सादर झाले असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण बाबी अधोरेखित केल्या. महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवलं आहे.…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - यंदा राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजप-शिवसेना यांचे कोणत्याच मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही आहे. आजही सेना-भाजप आमनेसामने…
इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या विश्वासाचा घात करणारे फसवे सरकार आहे. शेतकर्यांनी मागणी न करता शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री यांनी आयोध्येचा दौरा करण्यापेक्षा…