कोलकता : वृत्तंसंस्था - संपूर्ण जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक…
कोलकता : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात विक्रमी 32 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा दहा लाखांच्या जवळ…
कोलकता : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळेच या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकांना केवळ आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात…
पोलीसनामा ऑनलाईन टीम- पश्चिम बंगालमधील ममता सरकारने गुरुवारी कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले आहे. राजीव कुमार यांच्याकडे सध्या गुन्हे अन्वेषण विभाग…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी कोलकतामध्ये लिलाव सुरु आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत जवळ जवळ सर्वच संघांनी आपले मुख्य खेळाडू आधीच निश्चित केले आहेत. मुंबई इंडियन्स संघाने आत्तापर्यंत सर्वाधिक चार वेळा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंडियन प्रीमियर लीगचे ऑक्शन आज कोलकत्यात सुरु आहे. त्यात प्रत्येक संघाला आपला उत्तम खेळाडू हवा आहे. त्यासाठी प्रत्येक संघ विविध खेळाडूंवर दावा करतील. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे तर तो मुंबई…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत विरुद्ध बांगलादेश या कसोटी सामन्यात भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले. कोलकत्यांच्या इडन गार्डनवर टीम इंडियाचा प्रथमच डे नाइट कसोटी सामना खेळला गेला आणि फक्त अडीच दिवसात हा सामना भारतीय संघाने खिशात घातला.…
कोलकता : वृत्तसंस्था - बीसीसीआय अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमधील विजयाची मालिका सुरू केली, असे वक्त्यव्य भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने केले. मात्र त्यांचं हे वक्त्यव्य माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना…
कोलकता : वृत्तसंस्था - ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. त्या पार्श्चभूमीवर राज ठाकरे यांनी आज (बुधवार) कोलकात्यात जाऊन मुख्यमंत्री व…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअरटेल ने आपल्या सेवांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याचा एयरटेलची ३ जी सेवा वापरणाऱ्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. कारण ४ जी सेवा वाढवल्यानंतर अखेर एअरटेलने त्यांची ३ जी सेवा बंद करण्याची तयारी सुरु केली आहे.…