पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील मुंढवा भागात राहणाऱ्या तरुणीसोबत लव्ह जिहादची (Love Jihad Case) घटना घडल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. भाजपचे नेते आमदार नितेश राणे (BJP Leader MLA Nitesh Rane)…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 8 Years of Modi Government | भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 26 मे रोजी सत्तेत आठ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणतात की त्यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Syed Bhai Passes Away | मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे (Muslim Satyashodhak Mandal) संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष सय्यद भाई यांचं निधन (Syed Bhai Passes Away) झालं आहे. ते 87 वर्षाचे होते. पुण्यातील इनामदार हॉस्पिटल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) - उत्तर प्रदेशातून (uttar pradesh) एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसात असलेल्या सूनेवर (lady police) सासऱ्याने (father-in-law) केला बलात्कार (Rape) केला आहे. त्यानंतर याच मुद्यावरुन पीडित…
पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य’ मिशनची घोषणा केली. कोरोना विषाणूवरील औषध कधी येणार?, देशातील नागरिकांपर्यंत कधी…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामजन्मभूमीत मंदिराची पायाभरणी करून शेकडो वर्ष जुने स्वप्न पूर्ण केले आणि भाजपाचा अजेंडा प्रत्यक्षात आणला. 5 ऑगस्ट 2020 हा देशाच्या राजकारणातच नव्हे तर भारतीय समाजात अविस्मरणीय…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाविरूद्ध जागतिक लढाई सुरू आहे आणि यामध्ये भारत सध्या जगातील अग्रगण्य देशांमध्ये दिसून येत आहे. मानवतेच्या सर्वात मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचे नंतर मूल्यमापन केले जाईल, परंतु मोदी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तिहेरी तलाहसंबंधित केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना पुढील वर्षापासून पेंशन देण्याचा निर्णय घेतला आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तिहेरी तलाक, कलम 370, सुधारित नागरिकत्व कायदा ही तीन महत्त्वाची पाऊलं उचलल्यानंतर आता मोदी सरकार लवकरच आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कायदा मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात मोठमोठे निर्णय घेऊन जनतेच्या मनात जागा निर्माण केली. तर काही निर्णय असे ही घेतले त्यांच्यामुळे जनमानसांत रोष निर्माण झाला. आता ही नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही…