Browsing Tag

नथुराम गोडसे

ABVP च्या माजी नेत्यानं ‘नोट’वर महात्मा गांधी ऐवजी लावला ‘नथुराम गोडसे’चा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील एका व्यक्तीवर आरोप आहे की त्याने 10 रुपयांच्या नोटवर महात्मा गांधींच्या जागी नथुराम गोडसेचा फोटो लावला. एनएसयूआय ने शिवम शुक्ला नावाच्या या व्यक्तीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) चा…

मध्य प्रदेश सत्ता संघर्ष : गांधींना मारण्यासाठी गोडसेला ग्वाल्हेरमधूनच मिळाली होती पिस्तूल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता काँग्रेस नेते देखील ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल करत आहेत. यात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर…

मोदींचा PK यांच्यावर ‘हल्लाबोल’, 2014 मध्ये BJP गोडसेवादी कशामुळं वाटत नव्हती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  गेल्या महिन्यात जनता दल युनायटेड (जेडीयू) मधून काढून टाकल्यानंतर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी पटना येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांना वडील म्हणून संबोधित केले. त्याचबरोबर त्यांनी नितीशकुमार…

‘गांधींवर टीका करताना गोडसेची सभ्यता स्वीकारा’ : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथुराम गोडसे याच्या विरोधात बोलले जात असतानाच शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. महात्मा गांधी यांच्या तोडीचा नेता स्वतंत्र्य चळवळीत झाला नाही. त्यांचे हे…

‘… म्ह्णून याचे श्रेय गांधी, नेहरू व पटेलांनाच’, राऊतांकडून भाजप नेत्यांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'हिंदुस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही याचे श्रेय गांधी, नेहरू व पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांकडे जाते. मात्र, ज्यांना वाटते  कि,  गांधींमुळे देश तुटला, त्यांनी तो पुन्हा अखंड करावा. यासाठी त्यांना कोणीच…

आजही नथुराम गोडसेची विचारधारा जिवंत : नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ज्यादिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळी मारण्यात आली त्याच दिवशी जामियामध्ये अशी घटना होते याचा अर्थ नथुराम गोडसे याची विचारधारा जिवंत आहे आणि त्याला प्रोत्साहित करत आहेत ही दु:खद घटना आहे, असे स्पष्ट मत…

…म्हणून गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या अस्थींचं अद्यापही केलेलं नाही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांना गोळ्या झाडून नथुराम गोडसे याने त्यांची हत्या केली होती. यानंतर संपूर्ण देशात दुः खाचे वातावरण पसरले होते. त्यावेळी अनेकांना निश्चित माहिती नव्हते की गांधींचा मृत्यू झाला…