Coronavirus : 39 दिवसांपर्यंत ‘वेगळं-वेगळं’ राहणं सोपं नव्हतं, भारतामधील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील कोरोनाव्हायरसची लागण होणारी पहिली विद्यार्थिनी आता पूर्णपणे बरी झाली आहे. 30 जानेवारीला केरळच्या त्रिशूरमधील एका विद्यार्थिनीमध्ये संसर्गाची पहिली घटना समोर आली होती. उपचारा दरम्यान तिला 39 दिवस…