Browsing Tag

बहुमत

प्रकाश आंबेडकर यांचा दावा – बिहारमध्ये त्यांच्या आघाडीला मिळणार 20 ते 22 जागा, कुणालाही बहुमत…

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - बिहार विधानसभेच्या 243 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येण्याची प्रतिक्षा आहे. एग्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या सरकारचा अंदाज…

मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार 15 महिन्यातच ‘अनाथ’, कलमनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्याचा शेवट अखेर आज झाला असून प्लोअर टेस्टआधीच मध्ये प्रदेशातील…

‘अल्पमतात आहे सरकार, उद्या सिद्ध करा बहुमत’, CM कमलनाथ यांना राज्यपालांचे…

इंदौर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. जवळपास अर्ध्या रात्री राजभवनातून यासंदर्भातील…

पुढील आठवड्या होऊ शकतो ‘कॅबिनेट’चा विस्तार, ‘एवढे’ नेते घेणार मंत्रीपदाची…

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील राजकीय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांनी केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

‘दादागिरी नही चलेगी’ या घोषणेसह विधानभवनात प्रचंड ‘गदारोळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी महाविकासआघआडीकडून काँग्रेस नेते नाना पटोले आणि भाजपकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आज सभागृहात कामकाज सांभाळलं. आज…

आजचे अधिवेशन ‘नियमबाह्य’, देवेंद्र फडणवीसांनी ‘अधिवेशन’ बोलावण्यावर नोंदवला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज महाविकासआघाडीला अग्निपरिक्षेला सामाेरे जावे लागणार आहे. विधानसभेत त्यासाठी अधिवेशन बोलावण्यात आले आहे. परंतू आज होणाऱ्या या बहुमत चाचणीवर आणि अधिवेशनावर फडणवीसांनी आक्षेप नोंदवला. फडणवीस म्हणाले की, आज होणारे…

राज्यपालांच्या ‘साक्षी’ने संविधानाची हत्या : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्ता स्थापनेनंतर वादळ सुरु असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपालांच्या साक्षिने संविधानाची हत्या झालेली आहे,…

‘महाविकास’आघाडीच्या ‘आम्ही 162’ नंतर भाजपाकडे उरले फक्त ‘हे’ 4…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकाराचा शपथविधी झाला. यानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारला. दरम्यान, महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल…

CM फडणवीस – DyCm पवार यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोणत्याही विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यासाठी निश्चित वेळ देतात. साधारणपणे हा अवधी 14 दिवसांचा असतो. फडणवीस आणि पवार यांचं सरकार स्थापन झालं आहे त्यामुळे…

राष्ट्रवादीकडे 41 आमदार ? सुप्रीम कोर्टातील पत्रामुळं नवी माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यात झालेल्या सत्ता स्थापनेच्या भूकंपानंतर काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावेळी अजित पवारांनी आमदारांना विश्वासात न घेता आमदारांचे संमतीपत्र दिल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी…