25 हजार रूपयाची पावती केल्यानं युवकानं जाळली स्वतःचीच दुचाकी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे. हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक…