Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. त्यांच्या यात्रेचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत…