Browsing Tag

युपीएससी

खुशखबर ! रेल्वेकडून 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   भारतीय रेल्वेकडून पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन केल्याने पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच पुढील तारखा देखील निश्चित करण्यात आल्या नव्हत्या.…

कौतुकास्पद ! डोळ्यांनी पाहू शकत नाही ‘ही’ मुलगी, पास झाली UPSC ची परीक्षा

मदुराई : वृत्त संस्था - युपीएससीची परीक्षा किती अवघड असते, हे तुम्ही सर्वजण जाणताच. ती पास करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. आम्ही आज तुम्हाला एका अशा मुलीबाबत सांगणार आहोत, जी डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु युपीएससी परीक्षा तिने पास…

महाराष्ट्रातील 21 वर्षीय युवकानं UPSC परिक्षेत मिळवलं ‘यश’, केली अशी ‘मेहनत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील जालनासारख्या छोट्याशा गावातून अन्सार अहम शेखने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने पहिल्या प्रयत्नातच हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या काळातच अन्सारचे…

‘या’ राज्यातील मुली IAS बनण्यात ‘अग्रेसर’, ‘ही’ 6 राज्य…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात आयएएस बनण्याची क्रेझ खुप जास्त आहे. मुलांसह मुलीसुद्धा या रेसमध्ये कमी नाहीत. आज याच विषयावर युपीएससीचा मागील 10 वर्षांचा रेकॉर्ड पाहून जाणून घेवूयात की, कोणत्या राज्यातून सर्वात जास्त मुली आयएएस बनतात.…

कौतुकास्पद ! बस कंडक्टर पास झाला UPSC ची मुख्य परिक्षा, आता पुढचा थांबा IAS

बंगळुरू : वृत्तसंस्था - मनामध्ये इच्छा शक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नसते. हेच एका बस कंडक्टरने करुन दाखवले आहे. बंगळुरू येथील बीएमटीसीच्या बसमध्ये कंडक्टर असलेल्या मधु एनसी याने आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर युपीएससीची मुख्य परीक्षा पास…

हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ‘व्देष’ पसरविणारी पोस्ट पाहून ‘या’ IPS…

गांधीनगर : वृत्तसंस्था - नागरिकता संशोधन कायद्याविरोधात सध्या देशात जोरदार निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनांसोबतच सोशल मीडियावर हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारे मेसेजही व्हायरल होत आहेत. या दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न…

काय सांगता ! होय, आता सरकारी नोकरीच्या परिक्षा द्या CET व्दारे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते रोजगाराचे. लाखो तरुण शिकून देखील बेरोजगार आहेत. आधी म्हणलं जायचं की शिक्षण नाही तर नोकरी नाही, परंतू आता शिक्षण असूनही नोकरी मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.…