नवी दिल्ली : Health News | खाल्ल्यानंतर काही लोक ताबडतोब पाणी पितात. आयुर्वेदात यास चुकीचे म्हटले आहे. आयुर्वेद सांगतो की, अनेक पदार्थ असे आहेत जे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळले पाहिजे. हे पदार्थ (Health News) कोणते ते जाणून घेवूयात.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी (Ayurvedic expert Dr. Abrar Multani) यांच्यानुसार जेव्हा एखादी वस्तू खाण्याने किंवा पिण्याने आपली इम्यून सिस्टम (immune system) असामान्य प्रतिक्रिया देऊ लागते, तेव्हा…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - पाण्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते. अनेक आजार दूर ठेवण्यासाठी पाणी पिणे खुप आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज 6 ते 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. परंतु हे आवश्यक नाही की, सर्व लोकांच्या शरीराला समान मात्रेत…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हिवाळ्याच्या काळात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आहारात गुळाचा समावेश करा. गुळामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, प्रथिने, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, ते शरीर…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - कडधान्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. यासाठी गहु, ज्वारी-बाजरी, मका, बार्ली, ओट, भोपळा, पास्ता इत्यादीचे सेवन केले पाहिजे. कडधान्यांमध्ये दळलेल्या धान्यापेक्षा जास्त कॅलरी आणि व्हिटॅमिन असते. हे दुधासोबत सुद्धा…
पोलीसनामा ऑनलाइन - हिवाळ्यात लोकांना शेंगदाणे खायला आवडतात. चवदार आणि पौष्टिक असते. यामध्ये व्हिटॅमिन-ई, बी, कॅल्शियम, लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे थंडीपासून संरक्षण देते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास…
पोलिसनामा ऑनलाइन - हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे आणि रोग टाळण्यासाठी तसेच मोसमात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण गुळाचे सेवन केले पाहिजे.
तसेच त्याचे अनेक फायदे आहेत. लोह, व्हिटॅमिन सी, प्रथिने, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम समृद्ध, गूळ ही एक…
पोलीसनामा ऑनलाइन - हवामानातील बदलामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, सर्दी-खोकला, इन्फेक्शन, फ्लू, विषाणूचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या आहारात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. अलीकडेच सेलिब्रिटी डायटिशियन रुजुता दिवेकर यांनी…