MLA Bacchu Kadu | ‘सरकार नामर्द, सरकारने नालायक वृत्ती सोडावी’, कांद्याच्या मुद्यावरुन…
पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकार (central Government) केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करत आहे. सरकार नामर्दासारखे वागत आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकाचा, खाणाऱ्यांचा विचार केला जातो. मग कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा विचार का केला जात…