नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थसंकल्प 2019 मध्ये सरकारने नॅशनल पेंशन योजनेअंतर्गत कालावधी पूर्ण करणाऱ्या शुल्कांवर टॅक्स फ्री कंपोनंट 40 % वरून 60 % केला आहे. अशातच निवृत्ती पूर्ण करण्यासाठी नॅशनल पेंशन सिस्टीम हा चांगला पर्याय ठरणार आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेत चामड्याच्या क्षेत्रासाठी १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक (FDI) मंजूर केली आहे. त्याबरोबरच सरकारने चामड्याच्या उद्योगासाठी कच्च्या मालावर आणि अर्ध-तयार कपड्यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९-२० साठीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सामन्याना करातून मुक्ती मिळेल यासाठी अनेक योजना आणल्यात. मात्र त्याआधी आरबीआयने रेपो रेट कमी केला होता. त्यानंतर देशातील सार्वजनिक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी मोदी सरकारचा दुसरा कार्यकाल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प तयार करण्यात तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. या अर्थसंकल्पात पर्यावरणाची हानी आणि इंधनाच्या…
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी मोदी सरकारचा दुसरा कार्यकाल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प तयार करण्यात तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. यातील वरवरचे अधिक निर्णय सर्वांना माहितच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - यंदाच्या अर्थसंकल्पाने सर्वांना खर्च करण्यासाठी प्रेरित केले आहे. यासाठी केंद्र सरकारने अनेक करातून सूट देखील दिली आहे. सामान्य माणसांसाठी नियमात अनेक बदल केले आहेत. त्यामुळे तुम्ही अनेक करातून सूटका मिळवू शकतात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज संसदेत अर्थसंकल्प जाहिर करण्यात आला. त्यापूर्वीच शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते, तसंच सेन्सेक्सचा दर वाढला होता. मात्र अर्थसंकल्प पूर्णपणे सादर केल्यानंतर शेअर बाजारात असलेला उत्साह कमी झाला आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. इलेक्ट्रिक कारना लोकप्रिय बनविण्यासाठी त्यांच्यावरील GST च्या दरात कपात केली आहे. त्याच बरोबर इलेक्ट्रिक कार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थसंकल्पात मोदी सरकार करावर दिलासा देईल असे वाटत होते आणि आयकरातून सामान्याला दिलासा मिळेल अशी सामान्यांची अपेक्षा होती मात्र हवा तेवढा दिलासा मोदी सरकार सामान्या नागरिकांना देऊ शकले नाही. तर २ - ५ कोटी वार्षिक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,'सरकार १७ आइकॉनिक टूरिज्म साइट म्हणजेच विशेष पर्यटन…