ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर रविवारी खाते वाटप जाहिर करण्यात आले. खातेवाटपाच्या घोषणेनंतर भाजपकडे (BJP) महत्त्वाची खाती असल्याच्या मुद्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवस मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीका…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रात असणारे मोदी सरकार हे अल्पसंख्याकांसाठी मोठमोठ्या आर्थिक तरतुदींची घोषणा करत आहे, मात्र हिंदूंशी पक्षपातीपणाने वागत आहे, असा आरोप करत केंद्र सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९ या वर्षात यश मिळाले. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकून केवळ सत्तेत न येता दुसर्या कार्यकाळात भाजपा सरकारचा मूळ अजेंडा राबविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आपल्या मुलीच्या पोस्टवर स्पष्टीकरण देणारा सौरव गांगुली सोशल मिडियावर चांगलचा ट्रोल होत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने मुलीच्या व्हायरल पोस्टवर सांगितले की…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयकावर असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना ओवैसींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, ते म्हणाले की इतर देशातील अल्पसंख्याक हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याला आमची काहीही अडचण नाही.…