कामाची गोष्ट ! तुमच्या परिसरात Vaccine उपलब्ध आहे अथवा नाही ‘हे’ आता Whatsapp वर कळेल;…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना संकटात लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, लसीचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे. लसीकरण अधिक…