Browsing Tag

ईशान्य भारत

आसाममध्ये भुकंपांचे एका पाठोपाठ 5 धक्के ! रिश्टर स्केलवर ६.४ तीव्रतेचा भुकंप, अनेक ठिकाणी पडझड…

पोलीसनामा ऑनलाइन : आज सकाळी भुकंपाच्या तीव्र झटकेने संपूर्ण आसाम सहीत ईशान्य भारत हादरला आहे़.अर्ध्या तासात आसाममध्ये ५ भुकंपाचे धक्के जाणविले असून लोक घराबाहेर आले. काल दुपारी १२.४२ पासून आसाममधील सोनीतपूर येथे भुकंपाचे धक्के बसण्यास…

Cyclone Amphan : महाचक्रीवादळाने घेतले 12 जणांचे बळी, कोलकतातील सखल भाग पाण्याखाली, चक्रीवादळ…

कोलकता : वृत्त संस्था - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगालसह ईशान्य भारताला जोरदार तडाखा दिला असून या महाचक्रीवादळ CycloneAmphan ने आतापर्यंत १२ जणांचे बळी गेले आहेत. कोलकत्ताच्या अनेक भागात झाडपडी तसेच सखल…

पंतप्रधानांचे ‘ट्विट’ ‘या’ कारणामुळे नाही पोहचू शकले आंदोलकांपर्यंत

नवी दिल्ली : वृत्त संस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना सोमवारी पुन्हा आवाहन केले. यापूर्वीही त्यांनी ट्विट करुन ईशान्य भारतातील नागरिकांना याचा त्रास होणार नाही, असे आश्वासन देणारे ट्विट केले…

‘ईशान्य भारतातील हिंसाचाराला काँग्रेस ‘खतपाणी’ घालतंय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत काँग्रेसने 'भारत बचाओ रॅली' काढत भाजपवर हल्लाबोल केला. याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यानंतर ईशान्य भारतात अनेक ठिकाणी त्याविरोधात हिंसक आंदोलनं…

CAB : पटत नाही तर उत्तर कोरियात चालते व्हा ! मेघालयाच्या राज्यपालांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - भाजप नेत्यांनी मोदी सरकारचा निर्णय पटत नसेल, त्याला विरोध असेल तर पाकिस्तान जा असा सल्ला अनेकदा दिल्याचे आपण ऐकले आहे. परंतू आता त्याही पुढे जाऊन मेघालयचे राज्यपाल आणि पश्चिम बंगाच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रॉय…

CAB : पोलीस फायरिंगमध्ये दोघा आंदोलकांचा मृत्यु, पोलीस आयुक्तांसह 14 अधीक्षकांच्या बदल्या

गोहाटी : वृत्त संस्था - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात संचारबंदी झुगारुन हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोघा आंदोलकांचा मृत्यु झाला. संपूर्ण गुवाहाटीसह आसाममध्ये अशांतता असताना…