‘एअर स्ट्राइक’ नंतर देखील सुधरला नाही पाकिस्तान, पुलवामाची पुनरावृत्ती करण्यासाठी रचला…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथील झालेल्या हल्ल्याला भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून चोख प्रतिउत्तर दिले होते मात्र त्यानंतर देखील पाकिस्तानला अक्कल आलेली नाही कारण गेल्या काही दिवसांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून सोळा वेळा…