Browsing Tag

एअर स्ट्राईक

Kargil Vijay Diwas : भारतानं कारगिलचं युध्द कसं जिंकलं, जाणून घ्या घटनाक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 21 वर्षापूर्वी म्हणजे 26 जुलै 1999 मध्ये भारताने कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला. याची आठवण म्हणून आज 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या…

पुण्यातून राज ठाकरेंची ‘तोफ’ धडाडणार, राज्यात 15 सभा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभा हा नेहमीच चर्चेचा विषय होत असतो. विधानसभेसाठी त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात पुण्यातून होणार आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रात १५ सभा घेणार आहेत. लोकसभा…

एअरस्ट्राईक ! ‘या’ पध्दतीनं वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये बॉम्बचा पाऊस पाडला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून बालाकोटमधील जैशे मोहम्मदच्या स्थानावर बॉम्ब हल्ला केला होता. हवाई दलाकडून शुक्रवारी या सर्व घटनेचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला…

विधानसभा निवडणुका 370 कलमावर लढविण्याचा भाजपाचा ‘अजेंडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुका पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा निवडणुक मुद्दा बनवून साडेतीनशेहून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाने महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका या ३७० कलमावर लढविण्याचा अजेंडा…

‘या’ कारणामुळं बालाकोटवर रात्रीच्या वेळी हल्‍ला, बीएस धनोआ यांचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वायु सेना प्रमुख एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी बालकोटच्या एअर स्ट्राईक बाबत एक मोठा खुलासा केला आहे. बालाकोटमध्ये कारवाई करताना रात्रीच्या वेळेसच हवाई हल्ला का करण्यात आला याबाबतचा खुलासा मार्शल बीएस धनोआ यांनी…

‘एअर स्ट्राईक’पासून पाकिस्तान ‘नरमला’, घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात मागील सहा महिन्यात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यात पुलवामा येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला आणि त्यावर भारतीय हवाईदलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता…

‘पाकिस्तानमध्ये पुन्हा कारगिलसारखे युद्ध करण्याची हिम्मत नाही’ : जनरल बिपिन रावत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १९९९मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये चौथे युद्ध म्हणजे कारगिलचे युद्ध झाले. या युद्धाला २० वर्ष झाले आहेत. त्यावर सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान करगिलसारख्या घटनेचा पुनरावृत्ती…

दहशतवादी कॅम्प बाबतच्या पाकिस्तानच्या दाव्यावर अजिबात विश्‍वास नाही : लष्कर प्रमुख बिपिन रावत

दिल्ली : वृत्तसंस्था - सातत्याने दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने आत्तापर्यंत दरवेळी या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांना नाकारताना हात वर केले आहेत. पण आता बालाकोट एअर स्ट्राईक नंतर…

‘सर्जिकल-एअर’ स्ट्राईक च्यावेळी मोदी सरकारला ‘गाइड’ करणार्‍या राष्ट्रीय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि मुत्सद्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित डोवाल यांना भारत सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. तसेच पुढील पाच वर्षांसाठी डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कायम…