Browsing Tag

एमटीएनएल

MTNL Prepaid Plan | अवघ्या 47 रुपयात 90 दिवसापर्यंत चालू राहील सिम, सोबत मिळतील 500 SMS, पहात राहीले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - MTNL Prepaid Plan | बाजारातील सर्व टेलिकॉम कंपन्या सर्व यूजर्सना एकापेक्षा एक प्लान देत असतात. या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ वैधताच नाही तर डेटा आणि कॉलिंगसह अनेक फायदेही मिळतात. एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी,…

Modi Government | मोदी सरकार BSNL आणि MTNL ची मालमत्ता विकणार; 1100 कोटी रुपयांची उभारण्याची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने (Modi Government) मालमत्ता मुद्रीकरण (Asset monetization) कार्यक्रमांतर्गत तोट्यात असलेल्या बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएलच्या (MTNL) स्थावर मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती दिपमने…

BSNL व MTNL बंद होणार ?; केंद्र सरकारनं लोकसभेत स्पष्टचं केलं, सांगितली ‘ही’ भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने काही कंपन्यांमधील निर्गुंतवणूक व खासगीकरणाच्या घेतलेल्या निर्णयानंतर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणात एअर इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारत पेट्रोलियम यांसह…

‘निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्वरित मिळावा’; भारतीय मजदूर संघाची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   बीएसएनएल (BSNL) मधील सर्व निवृत्त कर्मचारी शेवटच्या तिमाहीत जाहीर होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची वाट पाहात होते. परंतु १९ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार केंद्र सरकारने आॕक्टोबर २०२० पासून महागाई…

MTNL च्या ‘या’ मालमत्तांची विक्री करणार सरकार, विक्री प्रक्रिया झाली सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -    सरकारी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी महानगर संचार निगम लिमिटेड (एमटीएनएल) ची मालमत्ता विकायला तयार आहे. त्यासाठी विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. एमटीएनएलची मालमत्ता विक्री करण्यासाठी सरकारने जागतिक मालमत्ता…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी उपकरणांच्या वापरावर…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : वृत्त संस्था - गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी…