नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून सरकार आणि शेतकरी यांच्यात गतिरोध आहे. आज शुक्रवारी सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये 11 व्या बैठकीची चर्चा झाली. शेवटच्या 10 संभाषणांप्रमाणे ही चर्चा देखील निष्फळ ठरली. तथापि, आजच्या…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - स्वाभिमानी शेतकऱ्यांनी सरकारकडून देण्यात आलेले जेवण नाकारले. यालाच तर स्वाभिमान म्हणतात. नाही तर काही जण न बोलावताच बिर्याणी खाऊन येतात आणि तीदेखील पाकिस्तानी, असे म्हणत काँग्रेसचे नेते भाई जगताप…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना आता स्वैच्छिक बनवला आहे. याशिवाय उत्तर ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने सुरु केलेल्या किसान पेन्शन योजनेचा आतापर्यंत १९.२० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत ५ कोटी शेतकऱ्यांना ३ हजार प्रतिमहिना पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. विशेष म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध पावले उचलताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावर सतत लक्ष ठेवून असून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे केंद्र सरकारने ध्येय…