राहुल गांधींचं मोदींना पत्र; म्हणाले – ‘देशवासियांना संकटात टाकून कोरोना लसींची निर्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंध लसीकरण अधिक वेगाने सुरू केले आहे. त्याचबरोबर देशातील अनेक ठिकाणी कोरोना लसींचा पुरवठा…