Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता” मुंबई…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court | आजच्या काळामध्ये मुलगी देखील लग्नानंतर तिच्या आई वडिलांचा सांभाळ तितक्याच सामर्थपणाने करत आहे. मात्र लग्नानंतर मुलींना तिच्या आई वडिलांशी संबंध तोडायला लावणे, त्यांच्याशी संपर्क तोडायला लावणे…