BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूंची निवड
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - BCCI ने त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची निवड जाहीर केली आहे. या निवड समितीमध्ये भारताच्या तीन माजी क्रिकेटपटूंची वर्णी लागली आहे. यामध्ये अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. हे…