Browsing Tag

गरिबी

Pune Crime News | पुण्यातील महिलांना आखाती देशात पाठवून फसवणूक करणाऱ्या एजंटला सामाजिक सुरक्षा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील महिलांच्या गरिबीचा आणि अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून आखाती देशात पाठवून फसवणूक करणाऱ्या मुंबईतील एजंटला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SS…

कांदे काय मोदी उगवणार आहेत का ? : रामदेव बाबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले असून नागरिकांकडून कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. यावर बोलताना योगगुरु रामदेव बाबा यांनी उलट प्रश्न विचारला आहे. लोक मोदी यांना म्हणतात कांद्याचे भाव कमी…

मोदींवर टीका करण्यापेक्षा मार्ग शोधा : योगगुरू रामदेवबाबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या देशात आज बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, महागाई अशा अनेक समस्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत बसू नका. यातून मार्ग शोधून दाखवा, असे आव्हान योगगुरु रामदेवबाबा यांनी मोदी विरोधकांना दिले आहे.…

मंदीतही वर्ल्ड बँकेकडून भारताचं तोंडभरून कौतुक, आगामी 10 वर्षात भारत साध्य करणार ‘ही’…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - मंदी असतानाही वर्ल्ड बँकेने भारताचं विशेष कौतुक केलं आहे. 1990 पासून भारतात दारिद्र्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे आणि याच दरम्यान गरिबीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. गेल्या 15 वर्षात भारताने सात…

‘तू तर आम्हाला भिकारी…’, पाकिस्तानच्या कवीने काढली इम्रान खानची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमध्ये सध्या सोशल मोडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानमधील प्रसिद्ध कवी फरहत अब्बास शाह यांनी एका…

… तर मोदी सरकार देशातील सर्वात मोठी योजना ‘मनरेगा’ करणार बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, मोदी सरकार मनरेगा या योजनेला कायम सुरु ठेवण्याचा विचारात नाही. ही योजना गरीबांच्या हितासाठी आहे, तर सरकारचे अंतिम लक्ष गरिबी संपवणे आहे. त्यामुळे…

अभिमानास्पद ! १० वर्षात भारतानं १०१ देशांना ‘धोबीपछाड’ देत मिळवलं ‘अव्वल’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक (एमपीआय) २०१९ च्या अहवालात जाहीर करण्यात करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील दहा वर्षात भारताने देशातील २७ कोटी नागरिकांना गरिबीतून वर आणले आहे. सर्वात…

‘काँग्रेस हटाव’ जडीबुटीनेच गरिबी दूर होईल

ओडिशा : वृत्तसंस्था - ओडिसा येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. देशातली गरिबी संपवण्यासाठी काँग्रेसकडून गरिबांना ७२००० रुपये देण्याची घोषणा केली मात्र यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे…

आर्थिक विवंचनेतून मुलीच्या लग्नाआधीच वडिलांची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - तीन दिवसांवर मुलीचे लग्न आले असताना वडिलांनी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथील नरेगाव परिसरात घडली. या घटनेमुळे लग्न घरात एकच खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त…