विरोधी पक्षनेतापदासाठी ‘या’ 3 नेत्यांमध्ये ‘रस्सीखेच’ !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्त जागा मिळाल्या आहे. एकट्या भाजपानेही 100 चा आकडा पार केला आहे. यानंतर शिवसेनेनेही 56 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा युतीचच सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे.…