… तर मोदी सरकार देशातील सर्वात मोठी योजना ‘मनरेगा’ करणार बंद !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, मोदी सरकार मनरेगा या योजनेला कायम सुरु ठेवण्याचा विचारात नाही. ही योजना गरीबांच्या हितासाठी आहे, तर सरकारचे अंतिम लक्ष गरिबी संपवणे आहे. त्यामुळे…