Browsing Tag

ग्राम पंचायत

OBC Reservation Maharashtra | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर 18…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - OBC Reservation Maharashtra | राज्यात सुरु असलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन चांगलाच वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण निवडणूक आयोगाने (Election Commission) ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर खुल्या…

Bihar | लग्नानंतर नेहाला शिकायचे होते, यासाठी 45 दिवसातच सोडली पतीची साथ, आता साकार करणार स्वप्न

भागलपुर : वृत्तसंस्था -  Bihar |सुल्तानगंज विभागातील (Sultanganj Division) एका गावात ग्राम पंचायतीकडून एक वेगळा निर्णय सुनावण्यात आला. पंच आणि सरपंचांनी एक प्रकरण ऐकल्यानंतर दिड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या मुलीला तिला पतीपासून वेगळे…

‘या’ पक्षानं मोदी – शहांसोबत काँग्रेसचं टेन्शन वाढवलं, होम ग्राऊंड असलेल्या…

पोलिसनामा ऑनलाईन - गुजरातच्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी झाल्या. तर गुजरातमधील ग्राम पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल काल लागले. या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं दमदार कामगिरी केली. भाजपनं सर्वच्या…

Solapur News : मतदानाच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू, गावातील निवडणूक रद्द

सोलापूर (solapur) : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज (शुक्रवार) सकाळी सुरुवात झाली. मतदानाची वेळ संपण्यास काही वेळ शिल्लक राहिला आहे. सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एका उमेदवाराचा मृत्यू…

आता ग्राम पंचायतीत दिसणार नाहीत अंगठेबहाद्दर सदस्य, शासनाने घेतला महत्वाचा निर्णय, सदस्य होण्यासाठी…

नंदोरी (जि. वर्धा) : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रामपंचायत अधिनियमातील दुरुस्तीमुळे गावचा सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी किमान सातवी पासची अट लागू केली आहे. त्यामुळे आता अंगठेछाप सदस्य आता ग्रामपंचायतीमध्ये दिसणार नाहीत. जो उमेदवार 1995 नंतर…

National Panchayati Raj Day : PM नरेंद्र मोदींनी केली सरपंचांसोबत बातचीत, जाणून घ्या 10 महत्वाचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाचे संकट सुरु असताना पंचायत राजदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व ग्रामपंचायतींच्या प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नव्या ई-ग्राम वेबपोर्टलचे…

राज्यपालांनी फेटाळली ठाकरे सरकारची महत्वाची ‘शिफारस’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - ठाकरे सरकार येऊन तीन महिने होत आहेत. या तीन महिन्यात पहिल्यांदाच राज्य सरकारला धक्का बसला आहे. सरपंच निवडीला राज्य सरकारने थेट विरोध केला आहे . नियम बदलण्यासाठी नवा अध्यादेश करावा लागेल. असे सरकारचे मत होते मात्र…