Browsing Tag

चलनी नोटा

RBI Rules | बँकेने फाटलेल्या, झिजलेल्या नोटा बदलण्यास दिला नकार तर होऊ शकते कारवाई, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : RBI Rules | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार (RBI Rules) कोणतीही बँक फाटलेल्या, कापलेल्या चलनी नोटा (Mutilated Currency Notes) बदलण्यास नकार देऊ शकत नाही. इतकेच नव्हे, यावर कपात सुद्धा केली जाणार नाही. जर एखादी बँक असे…

Indian Currency | चलनी नोटा कशा तयार केल्या जातात? तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Indian Currency | जीवनात पैशाला फार महत्त्व आहे. कोणतीही वस्तु खरेदी करायची म्हंटलं तर आपणाकडे पैसे असणे आवश्यक आहेत. प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी धडपडत असतो. सकाळी प्रत्येक जण बाहेर पडताना खिशात काही नोटा घेतो.…

तब्बल 40 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ झाल्यामुळे नाशिकमधील नोटछपाई 5 दिवसांसाठी बंद

पोलिसनामा ऑनलाईन टीम - नाशिकमधील चलन मुद्रणालयातील 40 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एकूण कर्मचार्‍यांपैकी दोन टक्के कर्मचारी बाधित झाल्यामुळे कामकाज पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.चलनी नोटा, मुद्रांक,…

काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये नाशिकमध्ये चक्क नोटांचा पाऊस ? शेतकऱ्यांमध्ये भीतीचे…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांपर्यंत पोहचला असून कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहे. नागरिकांना घाबरून न जाता घरात राहण्यास…

काय सांगता ! होय, ‘मास्क’वर विषाणूचे आयुर्मान असते 8 दिवसांपर्यंत, काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाइन -   कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी बहुतांश नागरिकांकडून मास्कचा वापर करण्यात येत आहे. मात्र, एका संशोधनानुसार संसर्गासाठी कारणीभूत ठरणारा विषाणू चेहर्‍याच्या मास्कवर एका आठवडयापर्यंत टिकून राहत असल्याचे निष्पन्न झाले…

Coronavirus : चलनी ‘नोटां’सह इतर वस्तूंवर ‘कोरोना’ व्हायरस किती दिवस…

बीजिंग : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसेच लोकांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. काही लोकांना असेही प्रश्न पडले आहेत की, ते…

‘डिजिटल इंडिया’चे वाजले ‘तीन तेरा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशात हलकल्लोळ माजला. बँकेसमोर रांगा लागल्या. तेव्हा लोकांनी कॅश व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहार करावे असे आवाहन केले होते. मात्र, आता या घटनेला तीन वर्ष…