नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्या देशभर असंतोष निर्माण झालाय. अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये निदर्शने होत असून त्याला हिंसक वळण मिळत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेय. असे असताना पश्चिम बंगालचे मंत्री आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जमीयत उलेमा-ए-हिंदचे जनरल सेक्रेटरी महमूद मदनी यांनी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) संबंधित मोठे विधान केले आहे. मदनी म्हणाले, मला वाटते की देशभरात NRC केली पाहिजे, याने कळेल की आपल्या देशात किती…
नवी दिल्ली : वृत्तंसस्था - काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे जमीयत उलेमा - ए - हिंदने म्हणले आहे. दिल्लीत झालेल्या उलेमा - ए - हिंदने एक प्रस्ताव पास केला. त्यात ते म्हणाले की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि सर्व काश्मीरी आमचे…