Pune News : ‘येरवडा कारागृह न राहता संस्कार केंद्र बनवू’
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - "येरवडा तुरंगात चाफेकर होते. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी होते. कालांतराने इंग्रज निघून गेले. पण या खडतर इतिहासानेच भारत घडला. जेल पर्यटन मधून दोन गोष्टी साध्य होतील. एकतर या स्वातंत्र सैनिकांनी घेतलेलं कष्ट दिसून…