Browsing Tag

जैश-ए-महम्मद

NIA कडून काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे, एका दहशतवाद्याला अटक

श्रीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)ने जम्मू काश्मीरमध्ये १५ ठिकाणी छापे घालून एका दहशतवाद्याला अटक केली. अनंतरनागमधील बटींगूचा रहिवासी इरफान अहमद दार याला अटक करण्यात आली आहे. दहशतवादी संघटना जैश ए महम्मदच्या प्रमुखाच्या अटकेनंतर…

राहुल गांधीच्या उपहासाचा न्यूज चॅनेलने लावला उलटा अर्थ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेचा मोरक्या मसूद अजहर याला भाजपच्या सरकारने अगदी आदराने कंदाहारला नेऊन सोडले होते, असा उपहास करताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचा…

एअर स्ट्राईकचे पुरावे द्या ; शहिद जवानाच्या पत्नीची मागणी

आग्रा : वृत्तसंस्था - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकद्वारे प्रत्युत्तर दिले. या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी…

१० दिवसात बालाकोटचे सत्य जगासमोर येईल

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेच्या ३५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला…

मसूदचा भाऊ म्हणतो… भारताच्या हवाई हल्ल्यात जैशचे मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीर मध्ये बालाकोट येथे मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता हवाई हल्ला केला. यात जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेचे ३५० दहशतवादी ठार झाले. परंतु…

भारतासमोरचा यक्षप्रश्न…!

पोलीसनामा ऑनलाइन : "भारतीय हवाई दलाचा हिंमतबाज जवान अभिनंदन याची सुटका झालीय. पुलवामा हल्ल्यापासून अभिनंदनच्या सुटकेपर्यंत प्रसिद्धीमाध्यमांचा त्यातही टीव्ही चॅनेल्सचा उथळपणा, उठवळपणा, त्यावरील अँकर्सचे चित्कार यामुळं भारत-पाकिस्तानमधील…

‘कराची’ नाव काढा अन्यथा बेकरी उडवून देऊ 

बंगळूर : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाक या दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण आहे. पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात काम करू द्यायचे नाही अशा पावित्र्यात भारतीय जनता आहे. पाकिस्तान बाबत भारतीय नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे. अशातच…

…म्हणून बालाकोटच्या तळावर एकत्रित झाले होते दहशतवादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायू दलाने काल मंगळवारी बालाकोटच्या जंगलात जैश-ए-महम्मदच्या तळावर हल्ला करून ३५० दहशतवादी ठार केले आहेत. या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे लष्कराच्या बसवर दहशतवाद्यांनी…