नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १५ जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमकीनंतर सीमेवर एक विचित्र शांतता आहे. पण तणाव अजूनही कायम आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कित्येकदा बोलणे झाले आहे, पण कोणताही संघर्ष झाला नाही.…
अहमदाबाद : वृत्तसंस्था - गुजरातमधील व़डोदरा येथील फर्टीकुई गावात भीषण अपघात झाला आहे. या गावातील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हॉटेलच्या चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे…