पोलीसनामा ऑनलाईन टीम | थंडी येताच अनेक आजारांची रांग सुरू होते (Health Tips – Viral Fever). सर्दी पासून ते न्यूमोनिया पर्यंत अनेक आजार आपल्याला विळखा घालतात. आजकाल देशातील अनेक भागात फ्लू, विषाणूजन्य ताप (Viral Fever) आणि न्यूमोनियाचे…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - फळे आराग्यासाठी अत्यंत चांगले असतात. फळांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे (Benefits Of Fruits). फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात. जीवनसत्वं तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. तुम्हाला ताप (Fever) येत असेल, तर…
नवी दिल्ली : Dengue | डेंग्यूचा संसर्ग एडिस डासांच्या चावण्याने होतो. डेंग्यूच्या डी-२ स्ट्रेनची प्रकरणे देखील आढळतात. डी-२ हा डेंग्यूचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची पातळी कमी होते. काही प्रकरणांमध्ये रुग्णाचा…
नवी दिल्ली : Bath In Fever | पावसाळ्यात अनेक आजार वाढतात. वायरल तापाने अनेकजण त्रस्त असतात. डेंग्यू हा सुद्धा एक प्रकारचा वायरल ताप असून तो जीवघेणा ठरू शकतो. ताप आल्यावर लोक आंघोळ करणे टाळतात. अनेकांचे असे मत असते की, तापामध्ये आंघोळ करणे…
नवी दिल्ली : Monsoon Health Tips | पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या सामान्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. परंतु काही वेळा हे सामान्य आजार दुर्लक्षामुळे जीवघेणेही ठरतात. अशा वेळी खाण्यापिण्यात आणि दिनचर्येत थोडासा बदल करूनही…
नवी दिल्ली : Mosquito Borne Diseases | पावसाळ्यात डासांची संख्या वाढल्याने अनेक आजार होतात. डास मानवी शरीरातून रक्त शोषून घेतात आणि संसर्ग पसरवतात. यामुळे होणाऱ्या प्रमुख आजारांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि जपानी एन्सेफेलायटीस…
नवी दिल्ली : Asthma In Monsoon | पावसाळ्यात ताप, खोकला, सर्दी इत्यादी सामान्य आजारांसह दम्यासारखे धोकादायक आजारही पावसाळ्यात वाढतात. पावसाळ्यात या गंभीर आजारापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया. (Asthma In Monsoon)अस्थमा…
नवी दिल्ली : Ayurvedic Herbs | सर्वांनाच पावसाळा आवडतो. हा ऋतू अनेक चिंतांपासून दूर नेतो. आवडत्या खाण्यापिण्याचा आनंद घेण्याची संधी देतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मान्सून हा आदर्श हंगाम नाही. (Ayurvedic Herbs)…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Home Remedies For Seasonal Allergies | कडाक्याच्या थंडीनंतर आता उन्हाळा हळूहळू सुरू होत आहे. या दिवसात दिवसा तापमान वाढत आहे तर सकाळ-संध्याकाळ थोडी थंडी असते. अशा या ऋतूतील बदलामुळे जे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा…
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - Kolhapur Crime News | काही दिवसांपूर्वी अहमदनगर या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याने बारावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. कोल्हापुरातील फुलेवाडी…