NDA सरकार 2.0 चं पहिलं वर्ष : कलम 370 पासून आत्मनिर्भर भारत पर्यंत, मोदी सरकारनं घेतले अनेक मोठे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी आपल्या दुसर्या कार्यकाळातील पहिले वर्ष पूर्ण करणार आहेत. या एका वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवणे ते कोरोना काळापर्यंत अनेक मोठ्या कामगिरी त्यांच्या खात्यात आहेत. पंतप्रधान…