८५ लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके, सर्वाधिक झळ मराठवाड्याला
औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन - राज्यातील ८५ लाखांहून अधिक शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडले असून त्यांना चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. या दुष्काळाची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसणार आहे. कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला सादर केलेल्या…