कारखाने चालण्यासाठी दुष्काळी जनतेला उपाशी ठेवणार का ? ..तर मला मरताना बघा : अभिनेत्री दीपाली सय्यद…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पाणी शिल्लक नाही म्हणता. पुढाऱ्यांचे कारखाने चालण्यासाठी तुम्ही दुष्काळी भागातील गोरगरीब जनतेला उपाशी मारणार काय, असा सवाल अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आज उपस्थित केला आहे. तसेच दुष्काळी जनता उपाशी मरताना मला…