Browsing Tag

दुष्काळ

MLA Ravindra Dhangekar | दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार ? आमदार रवींद्र धंगेकर यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मांडली बळीराजाची वेदना; दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणीपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - MLA Ravindra Dhangekar | जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची चणचण भासू…

Pune News | उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा, आगामी काळात इंदापूर, सोलापूरकरांना बसणार दुष्काळी झळा

इंदापूर : Pune News | सध्या उजनी धरणात २९.४८ टीएमसी (Ujani Dam Water Storage ) म्हणजेच ५५.०२ टक्के पाणीसाठा आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून एकूण ३.७३ टीएमसी पाणी सोडले होते. पुढील काळात सुद्धा पाणी सोडले जाणार आहे.…

Vijay Wadettiwar Letter To Governor | वडेट्टीवारांचे राज्यपालांना पत्र, म्हणाले –…

मुंबई : Vijay Wadettiwar Letter To Governor | राज्यात सध्या आरोग्य यंत्रणेचा मुद्दा अतिशय गंभीर बनला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषध आणि इतर सुविधांअभावी ४ दिवसात ५१ रुग्ण दगावले आहेत. इतर ठिकाणी देखील अशीच स्थिती आहे. एकुणच…

PM Kisan योजनेसह ‘या’ 4 योजनासुद्धा खुपच कामाच्या, सबसिडीवर खरेदी करू शकता खत, बियाणे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - PM Kisan | शेतकर्‍यांसाठी सरकार अनेक योजना चालवत आहे, ज्यांचा थेट लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहचवला जात आहे. पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये दर चार महिनयांनी…

पीक कर्जाचे हफ्ते न फेडता आल्यानं शेतकर्‍याची आत्महत्या, सोनं गहाण ठेवून घेतलं होतं Loan

भूम : दुष्काळ आणि नापिक या नैसर्गिक संकटाना मराठवाड्यातील शेतकरी (farmer commits suicide) पुरता कंटाळून गेला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. अशीच एक घटना भूममध्ये घडली आहे.…

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यात बुधवारी (दि. 9) रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबाद (Aurangabad)…

दुष्काळात जुलमी वसुली न केल्यानं थकबाकी वाढली : भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरणला सर्वांत मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सरासरी कार्यक्षमता न दाखवल्याने व वीजबिलांची वसुली न केल्याने बसला आहे, असा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता. त्यावर आमच्या सरकारच्या…

अन्नदात्याला वार्‍यावर सोडून दिल्यासारखी परिस्थिती, ओला दुष्काळ जाहीर करा : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   परतीच्या पावसाने राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात थैमान घातले आहे. याचा शेतीला याचा मोठा फटका बसल्याने शेत-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना…