नवी दिल्ली : क्रिडा मंत्रालयाने शुक्रवारी पूर्वमध्ये खेलरत्न मिळवणारी साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे यावर्षी हा पुरस्कार मिळवणार्या खेळाडूंची संख्या 27 राहिली आहे. क्रिडा मंत्रालयाने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला पसंती दिली…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताच्या क्रिडा पुरस्कार समितीने विविध क्रिडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी पॅरा अॅथलिटिक्सपटू दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांच्या…