Browsing Tag

पीक विमा योजना

Sadabhau Khot | 1 ते 3 रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवावा; सदाभाऊ खोत यांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sadabhau Khot | राज्य सरकारने (State Government) एक रुपयांमध्ये पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) लागू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 1 ते 3…

Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, एक रुपयात मिळणार पीक विमा, अर्थसंकल्पातील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Decision) मंगळवारी (दि.30) पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)…

संतापजनक ! सरकारने विम्याची रक्कम म्हणून शेतकर्‍याला दिला एक रुपया

पोलिसनामा ऑनलाईन - नुकसानभरपाई म्हणून शेतकर्‍यांना अगदीच किरकोळ रक्कम मध्य प्रदेशमधील सरकारकडून देण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बैतुल जिल्ह्यातील एका शेतकर्‍याच्या खात्यावर तर नुकसानभरपाई म्हणून अवघा एक रुपया सरकारने जमा केला आहे.…

पीकविमा भरपाई संदर्भात काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी जिल्हाधिकारी यांना पिक विमा भरपाई संदर्भात निवेदन दिले आले. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागाच्या प्रचार आणि प्रसार यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा…

तक्रारी ‘खरीप’ विमा भरपाईच्या अन् शिवसेनेचा मोर्चा ‘रब्बी’च्या कंपनीवर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - खासगी विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी शिवसनेने आंदोलन केले होते. मात्र आता ते त्यांच्याच अंगाशी आले आहे. शिवसेनेनं बुधवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या खासगी विमा कंपनीच्या…

मोदी २.० सरकारकडून १०० दिवसाच्या आत शेतकर्‍यांसाठी ‘ही’ योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारवर शेतकरी नाराज असल्याचे या निवडणूकीत बोलले जात होते. देशभरात मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे मोदी सरकारने ओळखल्यावर आता शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांना फायदा करुन देणारी…

पंतप्रधान विमा मदतीची अनियमितता चव्हाट्यावर

मराठवाडा : पोलीसनामा ऑनलाईन -  मागील वर्षी रेणापूर तालुक्यातील काही भागात गारपीट झाली ... यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं . बिटरगावच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता . तोंडाशी आलेलं पीक गेलं..बिटरगाव येथील शेतकऱ्यांनी गारपीट ग्रस्त…