मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Rain Update | मुंबईसह (Mumbai) उपनगर ठाणे (Thane), कोकण (Konkan) विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांत चांगला पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological…
पुणे : Pune News | जून ते ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे बाधित झालेल्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटी १८ लाख रुपयाचा निधी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेच्या (Legislative Council) विरोधी पक्षनेतेपदावर (Opposition Leader) महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shiv…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Rain in Maharashtra | राज्यात पावसाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भात थैमान घातले आहे. मागील 24 तासांत कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक 330 मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Rain in Maharashtra | राज्यात मागील दोन आठवडे विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाने पुन्हा जोरदार एन्ट्री (Rain in Maharashtra) मारली आहे. मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), कोकणामध्ये (Konkan) हवामान खात्याने…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - Modi Government | प्रत्येक वर्षी पूर, भूकंप, आग लागणे किंवा कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत लाखो लोकांची घरे उध्वस्त होतात. यापैकी बहुतांश कुटुंबे अशी असतात ज्यांच्यासाठी पुन्हा घर बनवणे अशक्य असते. मोदी…
वृत्तसंस्था : चमोली : चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा (ग्लेशियर) कोसळल्याची घटना घडली आहे. त्यातून धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. त्यातून काही गावातील लोक वाहून गेल्याची भिती व्यक्त केली…
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशाचा आज ७४ वा स्वातंत्रदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा…
पोलिसनामा ऑनलाईन - आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असतानाच दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11…