नवी दिल्ली : मागील काही महिन्यांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष भाजपाची साथ सोडत असल्याचे दिसत आहेत. शिवसेना, अकाली दल, गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता आणखी एक पक्ष भाजपाला रामराम करणार आहे. केरळ काँग्रेस…
नवी दिल्ली : भाजपाचा एक-एक मित्रपक्ष साथ सोडत असल्याचे आता दिसू लागले आहे. भाजपाच्या लोकप्रियतेचा आलेख घसरत असल्याचे यावरून जाणवत आहे. सर्वप्रथम शिवसेनेने मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर शेतकरी कायद्यावरून अकाली…