Browsing Tag

बॉम्ब हल्ला

The Kashmir Files चित्रपट पाहून परतणाऱ्या BJP खासदारावर बॉम्ब हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपट वादविवाद सुरु असताना भाजपने चित्रपटाचे समर्थन करुन सर्वांनी चित्रपट पहावा असे आवाहन केले होते. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर…

पश्चिम बंगालमधील मंत्र्यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला; झाकीर हुसैन गंभीर जखमी

कोलकत्ता : पश्चिम बंगालचे कामगार राज्यमंत्री झाकीर हुसैन यांच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यात झाकीर हुसैन हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना मुशिर्दाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज परिसरात…

खुलासा ! भारताला पुन्हा ‘हादरा’ देण्याच्या तयारीत ‘जैश-ए-मोहम्मद’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमधल्या बालाकोट येथील दहशतवादी तळावर भारताना मागील वर्षी Airstrike केला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा एक धक्कादायक माहिती समोर आली. या तळावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून…

एअरस्ट्राईक ! ‘या’ पध्दतीनं वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये बॉम्बचा पाऊस पाडला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून बालाकोटमधील जैशे मोहम्मदच्या स्थानावर बॉम्ब हल्ला केला होता. हवाई दलाकडून शुक्रवारी या सर्व घटनेचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला…

भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी आम्ही ‘मसूद’चा वापर केला ; पाकिस्तान तोंडघशी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. 'माझ्या कारकिर्दीत 'जैश'चा म्होरक्या मसूद अजहर याचा वापर भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी करण्यात…

भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचे पाकिस्तानचे नियोजन    

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - पाकिस्तान भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचे नियोजन आखत आहे. असे वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या दैनिकाने दिले आहे. भारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या…

#Surgicalstrike2 : भारताच्या बॉम्ब हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्येही इम्रान खानला घातल्या शिव्या

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला करुन ३५० दहशत वाद्यांचा खात्मा केला. भारताने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान संसदेत खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे आज पडसाद पाकिस्तानच्या…

“सुधर जाओ, वरना सुधार देंगे”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने मंगळवारी मोठा कारवाई केली. वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त…