Virat Kohli | तमिळनाडूतील ‘त्या’ हत्येच्या प्रकरणात होत आहे विराट कोहलीच्या अटकेची मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राग हा माणसाचा अत्यंत वाईट शत्रू आहे. माणसाला एकदा राग आला कि तो रागाच्या भरात काय करेल याचा काही नेम नाही. काहीवेळा तर रागाच्या भरात त्या व्यक्तीच्या हातून एखादा गुन्हा देखील घडतो. तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) अशी…