…तर देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होईल- रघुराम राजन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०१९ नंतर देशात जर कोणतेही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वर्तवला आहे. देशात सध्या…