नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. यात आभारताचे ४५ जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याच्या बदल्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. त्यानंतर भारतीय वायुसेनेने…
मुंबई : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी पहाटे हवाई हल्ला करत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उध्वस्त केल. या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण…